ग्रामीण भागातील बायकोच्या शरीराची भूक भाग १

पस्तीस वर्षांचा नानू एकदम सरळ, साधा आणि मेहनती माणूस होता. तो कोल्हापुरातल्या एका चपला-जोडे बनवणाऱ्या कारखान्यात काम करत होता. तो एकटाच कोल्हापूर ला राहायचा व अधेमधे गावी जायचा. गावात त्याची बत्तीस वर्षाची बायको मीनल आणि जवान पोरगी असं त्याचं छोटेखानी कुटुंब होतं. त्याच्या घरी लागूनच असलेल्या घरी त्याचा मोठा भाऊ हिरालाल सहकुटुंब राहायचा. हिरालालची बायको सुरेखाच्या बहिणीचा मुलगा म्हणजेच सुरेखाचा भाचा पिंटू नेहमीच आपल्या मावशीच्या घरी येत-जात राहायचा.

नानूची बायको मीनल नानूच्या गैरहजेरीत आपल्या घराच्या पूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठेने पूर्ण करायची. नानू आणि मीनलला एक मुलगी होती जी आता 18 वर्षाची झाली होती. ते तिचं लग्न करायच्या तयारीत होते. पण आयुष्य केव्हा आणि कसं बदललं याची खबर कुणालाही लागली नाही.

मागच्या काही महिन्यापासून नानू जेव्हा रविवारच्या सुट्टीत आपल्या घरी यायचा तेव्हा पिंटू त्याला नेहमी आपल्या घरी नाहीतर भावाच्या घरी दिसायचा. त्याच्या वहिनीचा भाचा असला तरीही त्याच्या मनात विचार यायचा की हा मुलगा त्याच्या मावशीच्या घरी इतका वेळा का येतो? एक-दोनदा नानूने त्याला म्हटलंही की मावशीच्या घरी पडून राहण्यापेक्षा चांगला आहे की तो कोणता काम धंदा तरी कर. चार पैसे कमावून आपल्या आईबापाचा सहारा बन. नानूच्या बायकोने पिंटूवर जास्त लक्ष दिलं नव्हतं. पण जेव्हा तो त्यांच्या घरी यायचा तेव्हा मावशी होण्याच्या नात्याने ती त्याला चांगल्या प्रकारे चहापाणी विचारायची. पिंटूच्या डोक्यात काय चालू आहे ह्याची मिनलला खबर नव्हती.

एके दिवशी पिंटू दुपारी त्याच्या घरी आला आणि खाटेवर बसून मिनलसोबत इकडतिकडच्या गोष्टी करायला लागला. अचानक पिंटू मीनलच्या एकदम जवळ आला आणि म्हणाला, “मावशी तू फार सुंदर आहे!” पिंटूची ही गोष्ट मिनलला विचित्र वाटली. आधी तर ती चकित झाली. मग हसून त्याला टाळत म्हणाली, “पिंटू बेटा तू मजाक फार छान करतोस.” पिंटू म्हणाला, “नाही मावशी मी मजाक नाही करत आहे. तुम्ही खरंच फार सुंदर आहात आणि मला आवडताही. माझं मन तर फक्त तुम्हालाच पहात राहण्याचे करते. म्हणूनच तर मी तुमच्या घरी नेहमी नेहमी येतो. पिंटूचं असलं बोलणे ऐकून मिनलला थोडासा राग आला.

ती म्हणाली: हे तू काय बोलत आहेस? अर्थ काय तुझ्या बोलण्याचा?

पिंटू म्हणाला: काही नाही मावशी. बरं सांगा की मावसाजी केव्हा येणार कोल्हापूरहून?

“तुझ्या मावसाजीला घरी येण्यासाठी वेळ कुठे आहे? तुला तर सर्व माहिती आहे की ते किती किती दिवसातून गावात येत नाही तरीही विचारत आहेस?” ती थोड्या रागातच म्हणाली.

“मावशी मला तर तुझ्यावर कीव येते. तुझी जराही काळजी नाही मावसाजीला? जर तुझी काळजी असती तर एवढ्या दिवसापासून तुझी खबर नसती का घेतली? जर त्यांची इच्छा असती तर गावात राहूनच कोणता तरी काम धंदा सुरू करू शकले असते.” असे म्हणून पिंटूने जसं काही मीनलची दुखती नस पकडली होती. एवढं बोलून पिंटू मीनलच्या आणखी जवळ आला आणि तिचा हात पकडून म्हणाला, “मावशी आता तू चिंता नको करूस. आता मी तुझी मदत करेन. सर्व काही ठीक होईल.” एवढी गोष्ट बोलून पिंटू परत गेला.

मग तिच्या डोक्यात खूप सारे प्रश्न उठले. ती विचार करायला लागली की पिंटू तिच्याकडे एवढा का येतो? काय कारण असेल त्याच एवढं नेहमी नेहमी येण्याचं? 22 वर्षाचा पिंटू पाहायला साधारण होता. त्याचं अजून लग्न झालं नव्हतं. तो आपल्या गावातच सायकल दुरुस्तीचे काम करत होता. रस्त्याच्या किनारे एक पंप, पाणी ठेवायला मोठं घमेले, सोलुशन आणखी काही अवजार घेऊन बसून जायचा. त्यातून त्याची कामचलाऊ कमाई व्हायची.

तो आपल्या मावशीच्या घरी यायचा तेव्हा तिची जाऊ मीनल वर पिंटूचं मन आलं होतं. त्याला माहित पडलं की मीनलचा पती शहरामध्ये राहून नोकरी करत असतो. मिनलला आपल्या पतीची दुरी फार त्रासदायक वाटत होती. या गोष्टीचा फायदा उचलून त्याने मिनलच्या मनात जागा बनवायला सुरुवात केली. पण मावशी भाच्याच्या ह्या नात्यात काही मजबुरी होती, भीती होती. त्याला वाटलं की मिनलने त्याची तक्रार आपल्या पतिकडे केली तर? तिने कुठे सांगितलं तर घरी फार मोठा प्रॉब्लेम होईल!

त्यादिवशी पिंटू परत गेल्यानंतर मीनल संध्याकाळपर्यंत पिंटू बद्दलच विचार करत राहिली की शेवटी पिंटूला काय हवं आहे? ती पूर्ण रात्र विचार करत राहिली. ती झोपली नाही. पिंटू ज्या तऱ्हेने आपुलकीने मिनल सोबत बोलत होता ते मन मोहून टाकणारं होतं. पण मीनल वयाने आणि नात्यातही पिंटू पेक्षा मोठी होती. तिला आपल्या नवऱ्यावर रागही येत होता. कारण नानूच्या दूर राहण्यानेच तिचा मन पिंटू बद्दल विचार करून डगमगत होता. आता तिने ठरवलं की पुढच्या वेळी जेव्हा नानू गावी येईल तेव्हा ती आपल्या पतीला बोलेलच की तो गावातच राहून कोणता तरी काम धंदा करावा नाहीतर तिलापण आपल्यासोबत शहरी घेऊन जावं.

थोड्या दिवसानंतर नानू जेव्हा गावी आला तेव्हा आपल्या बायकोच्या वागण्यात त्याला बदल दिसायला लागला. ती त्याला म्हणाली, “बघा तुमच्या शिवाय माझं मन लागत नाही. तुम्ही इथेच गावात राहून काम करा नाहीतर मला आणि मुलीला घेऊन कोल्हापूरला चला. आम्ही सर्व तुमच्या सोबत राहू.”

आपल्या बायकोची गोष्ट ऐकून नानू म्हणाला, “काय बोलत आहेस तू? पागल झाली आहेस का? बघ मुलगी आता मोठी झाली आहे आणि तुला रोमान्स सुचत आहे?”

“तर मी काय आता म्हातारी झाले का?” मीनल रागाने म्हणाली.

“नाही नाही असं नाही. पण तु माझी मजबुरी समज. माझा पगार एवढा नाही आहे की तिथे किरायाची रूम घेऊन तुझ्यासोबत, मुलीसोबत तिथे राहू शकेन. आणि तुला काय वाटते तिथे शहरात मी एकटा खुश आहे? मी तुझ्याशिवाय त्रासलो आहे. जेवायला मिळत नाही नीट.

मीनल यावर काहीच म्हणाली नाही. नानू दोन दिवस घरी राहिला. या दोन दिवसात मिनल फार खुश होती. कारण तिच्या शरीराची भूक नानूने रात्रभर तिला झवून तात्पुरती मिटवली होती. पण नानू परत शहरात वापस गेल्यानंतर मीनलच्या शरीराची आग आणखी भडकायला लागली. झवण्याच्या अतीव इच्छेने ती बेचैन झाली होती. तेवढ्यात तिच्या डोक्यात, हृदयात पिंटू यायला लागला. मीनल आपल्या जावेच्या भाच्याला भेटायला आतुर झाली होती.

यानंतर समोर काय घडलं असेल? मिनलने तिच्या शरीराची भूक कशी भागवली असेल? पिंटूने त्याची इच्छा पूर्ण केली असेल काय? हे सर्व जाणण्यासाठी पुढील भाग वाचा.